News Bharati

आत्मनिर्भर भारत

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला

नांदेड ग्रामीण पोलिसांनी शहरातील वजिराबाद परिसरातील रामदास नगर आणि अबचलनगर येथे केलेल्या धडक कारवाईत तब्बल ४ हजार ७९६ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची किंमत सुमारे ४३ लाख ५० हजार रुपये असून, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शस्त्रसाठ्यांपैकी एक मानला जात आहे. तलवारी, कुपऱ्या, खंजीर आणि इतर विविध प्रकारच्या घातक शस्त्रांचा यात समावेश […]

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला Read More »

लायसन्सराज ते सुशासनपर्व.. आत्मनिर्भर भारताची जोमाने घोडदौड.. 

देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे कारस्थान कोणी रचले, राज्यघटनेच्या आत्म्याशी कोणी प्रतारणा केली हे जगजाहीर असताना काँग्रेसने उठसूठ देशाच्या वाढलेल्या कर्जावर बोलणे म्हणजे मोठा विनोद आहे. अनेक वर्षे निरंकुश सत्तेचा मदांध आस्वाद घेतल्यानंतर सत्तांतराच्या रूपाने विरोधी बाकांवर बसणे भाग पडल्यामुळे माजी सत्ताधारी कसे बावचळून जातात, याचे दर्शन आपल्याला काँग्रेसकडे पाहून कळून येते. आज जगात चौथ्या क्रमांकावर

लायसन्सराज ते सुशासनपर्व.. आत्मनिर्भर भारताची जोमाने घोडदौड..  Read More »