News Bharati

अतिक्रमण

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम

मुंबईत रेल्वेचा मोठा धडाका, ५० नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा होणार मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वांद्रे (पूर्व) येथील ‘गरीब नगर’ भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले प्रचंड अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम आज, १९ मे २०२६ रोजी सुरू झाली. न्यायालयीन लढा आणि दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रशासनाने […]

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम Read More »

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार

सातारा : \”महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिरांची पावन भूमी आहे. ज्यांनी गड-दुर्ग किंवा मंदिरांच्या भूमीवर अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन सोडणार नाही. ज्या धडाडीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवण्यात आले, त्याच पद्धतीने राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे बुलडोझर लावून नष्ट केली जातील,\” असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार Read More »