News Bharati

Tribal Development

आदिवासी समाजातील कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; मंत्री अशोक वुईके यांची ग्वाही

मुंबई : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली जाईल. कोणताही लाभार्थी या प्रक्रियेत वंचित राहणार नाही, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी विधानसभेत व्यक्त केला. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री […]

आदिवासी समाजातील कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; मंत्री अशोक वुईके यांची ग्वाही Read More »

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आयटीमध्ये रोजगार; एचसीएल टेकसोबत सामंजस्य करार

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी विकास विभाग आणि एचसीएल टेक यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘टेकबी’ (अर्ली करिअर) कार्यक्रमाद्वारे बारावीनंतर थेट आयटी क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग खुला करण्यात आला आहे. या करारावर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आयटीमध्ये रोजगार; एचसीएल टेकसोबत सामंजस्य करार Read More »