News Bharati

T20 World Cup

विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या ऐतिहासिक महामुकाबल्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. या विजयासोबतच भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरून नवा इतिहास रचला आहे. धावांचा डोंगर: भारताची दमदार फलंदाजीअंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं […]

विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा Read More »

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

मुंबई (वानखेडे स्टेडियम) : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ४० षटकांत तब्बल ४९९ धावांचा डोंगर उभा राहिलेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय खेचून आणला. संजू सॅमसनचे ‘विराट’ वादळनाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांची

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत Read More »