News Bharati

Guru Gobind Singh Ji

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’

भारताचा इतिहास हा केवळ राजा-महाराजांच्या विजयाचा इतिहास नाही, तर तो ध्येयासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महान आत्म्यांचा इतिहास आहे. या इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिलेली अनेक प्रकरणे आहेत, पण १७०४ सालच्या डिसेंबर महिन्यात सरहिंदच्या भूमीवर जे घडले, ते वाचताना आजही डोळ्यांत पाणी येते आणि मस्तक आदराने झुकते. २६ डिसेंबर हा दिवस, जो भारत सरकारने ‘वीर बाल दिवस’ […]

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’ Read More »

महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध!

महाराष्ट्र आणि शीख धर्म यांचा अनुबंध हा दोन महान संस्कृतींच्या आत्मिक एकात्मतेचा प्रवास आहे. दक्षिणेतील नांदेड हे शांत शहर गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि ‘हजूर साहिब’ या नावाने खालसा पंथाच्या पाच तख्तांपैकी एक प्रमुख धार्मिक केंद्र बनले. गुरु गोविंद सिंगजींनी याच मातीत ‘गुरु ग्रंथ साहिब’ या पवित्र ग्रंथाला ‘अंतिम आणि जिवंत गुरु’ म्हणून

महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध! Read More »

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा

शीख धर्माचा इतिहास अध्यात्मिक शिकवणीचा असा प्रवास आहे ज्यात मानवी हक्कांसाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा आणि अतुलनीय बलिदानाचा वारसा आहे. जेव्हा आपण खालसा सैन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तळपत्या तलवारी आणि ‘जो बोले सो निहाल’चा जयघोष करणारे वीर उभे राहतात. परंतु, या वीर सैनिकांच्या हातात ज्या तलवारी होत्या आणि त्यांच्या देहाचे रक्षण करणारी जी

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा Read More »