News Bharati

मुघल

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट ‘वैचारिक चष्म्यातून’ मर्यादित करण्यात आला आहे. काही डाव्या प्रवृत्तीच्या इतिहासकारांनी जाणीवपूर्वक मुघल आक्रमकांना ‘महान राज्यकर्ते’ म्हणून रंगवले, तर दुसरीकडे प्राचीन भारताची गौरवशाली गाथा आणि हिंदू समाजाच्या संघर्षाकडे दुर्लक्ष केले. आजचा जागृत भारतीय समाज या वैचारिक भ्रमजालाला ओळखून आपला खरा वारसा शोधू लागला आहे. मुघल सत्ता: आक्रमक […]

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे Read More »

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले!

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी भारतीय संस्कृती आणि

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले! Read More »