News Bharati

महानगरपालिका

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : \”चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महाकालीच्या चरणी नतमस्तक […]

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा

मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून, हा विजय म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा ‘ट्रेलर’ असल्याचे विधान केले आहे. भाजपची दुपटीहून अधिक झेपनिवडणुकीचे कल आणि निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विजयाची आकडेवारी

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा Read More »

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता!

मुंबई : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. एका बाजूला निकालाची उत्सुकता असतानाच, दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह राज्यातील महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचसोबत, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पुढच्याच आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता! Read More »

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, दिवाळीनंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होऊन पुढील चार महिन्यांत पूर्ण होईल. यामुळे गेली अनेक वर्षे प्रशासकाधीन असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधी दिसतील. निवडणुकांचे स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे: टप्प्याटप्प्याने निवडणुका:

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता Read More »