\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा… 

मुंबई : मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची कर्मभूमी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सत्तेच्या हव्यासापोटी काही राजकीय पक्षांनी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ या ध्येयाने चालणारा पक्ष असून, मुंबईच्या सुरक्षिततेशी आणि सांस्कृतिक वारशाशी कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका पक्षाने […]

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा…  Read More »