मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: \”माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील\” – नरहरी झिरवळ
मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला गेल्याने अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. \”मंत्रिपद द्यायचे की काढायचे, हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, तेच माझ्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतील,\” असे खळबळजनक वक्तव्य झिरवळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. नेमके प्रकरण काय?अन्न […]