महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद

मुंबई : राज्याच्या कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७.६९ लाख कोटींच्या या अर्थसंकल्पात केवळ पाणी व्यवस्थापनासाठी सुमारे सव्वा लाख कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत आमूलाग्र बदल होणार आहे. नदीजोड प्रकल्प : दुष्काळी भागांसाठी वरदानराज्यातील पाणीटंचाई […]

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद Read More »