News Bharati

जनजाती कल्याण आश्रम

वनवासी कल्याण आश्रमामुळे ग्रामविकासाची दिशा ठरवता आली – चैत्राम पवार

जनजाती कल्याण आश्रमच्या दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा प्रवास त्यांच्याकडून एैकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. कामातील पारदर्शकता, प्रवास, संपर्क, संघटन याचा उपयोग सामाजिक कामात झाल्याचे सांगतानाच बारीपाड्याचा विकास कसा कसा होत गेला याचीही माहिती चैत्राम पवार यांनी या कार्यक्रमात दिली. जंगल, जल, पशुधन, जनधन व स्थानिक संसाधने हे पाच मुख्य घटक धरून बारीपाडा […]

वनवासी कल्याण आश्रमामुळे ग्रामविकासाची दिशा ठरवता आली – चैत्राम पवार Read More »

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय

‘वनभाजी महोत्सव’ म्हणजे नक्की काय असेल, अशी उत्सुकता महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होती. सोलापूरमधील प्रसिद्ध हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या आगळ्या-वेगळ्या महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. ‘जनजाती कल्याण आश्रमा’च्या सोलापूर शाखेतर्फे आयोजित या महोत्सवाचं स्वरूप तर आगळं-वेगळं होतचं, शिवाय जनजाती बांधवांचा सहवास, त्यांच्याकडून वनभाज्यांची, वनौषधींची माहिती एैकणं, वनभाज्यांचा आणि पदार्थांचा आस्वाद अशाही काही आनंददायी गोष्टी महोत्सवात होत्या. याशिवाय महोत्सवातील

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय Read More »