कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन?
आजचे कॉर्पोरेट जग हे आधुनिकता, उच्च शिक्षण आणि सर्वसमावेशकतेचे (Inclusivity) प्रतीक मानले जाते. परंतु, अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे येथील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये समोर आलेल्या काही घटनांनी या झगमगत्या जगामागील एक अत्यंत अस्वस्थ आणि भयानक वास्तव उघड केले आहे. नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) मध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकरण, पुण्यातील आयटी कंपन्यांच्या […]