News Bharati

केरळ कम्युनिस्ट

केरळ-पश्चिम बंगाल : भारतातील कम्युनिस्ट चळवळीचा अंत

भारतातील कम्युनिस्ट (डाव्या) चळवळीचा प्रवास आता केवळ चढ-उताराचा राहिलेला नाही, तर तो कायमचा संपत चालल्यासारखा वाटत आहे. एकेकाळी शिस्त आणि पक्क्या विचारधारेसाठी ओळखला जाणारा हा पक्ष आता निवडणुकांच्या रिंगणात आणि लोकांच्या चर्चेत आपले स्थान टिकवण्यासाठी धडपडत आहे. केरळमधील परिस्थिती केरळच्या ताज्या निकालांनी हे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. अनेक वर्षे केरळ हा डाव्यांचा असा बालेकिल्ला […]

केरळ-पश्चिम बंगाल : भारतातील कम्युनिस्ट चळवळीचा अंत Read More »

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण (मरणोत्तर) (मृत्यू: २१ जुलै २०२५)  एक प्रचंड चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय झाला आहे. देशद्रोहाचा कायमचा शिक्का कपाळावर मारलेला गेलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या ज्या केरळमध्ये कम्युनिस्टांनी रा.स्व. संघाच्या

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक Read More »