News Bharati

इंदिरा गांधी

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

\”तोंडातून ब्र ही काढू नकोस…\” ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी ‘टॉक्सिक’ आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी नव्हती, स्वतःचं मत सोशल मीडियावर तर सोडाच, पण चौकात उभे राहून मांडायचीही सोय नव्हती. आणि हे कुठे घडलं? तर आपल्या भारतात! आज जे तथाकथित […]

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती… Read More »

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी!

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट दिवस म्हणजे २५ जून १९७५. (आणीबाणी : २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७). या घटनेला बरोबर ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. एका रात्रीत संपूर्ण देशाला एका व्यक्तीच्या अहंकारापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुरुंग बनवले गेले. घटनेचा गळा घोटला गेला आणि देशातील जनतेचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेले. आज संसदेच्या पायऱ्यांवर

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी! Read More »

महाराष्ट्राचा विकास तीन कालखंड: मोदी, नेहरू, इंदिरा गांधी 

भारताचा स्वातंत्र्योत्तर इतिहास हा केवळ राजकीय स्थित्यंतरांचा प्रवास नाही, तर तो दोन टोकांच्या वैचारिक आणि आर्थिक दर्शनांमधील संघर्ष आहे. १९४७ नंतर प्रदीर्घ काळ देशावर नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या ‘समाजवादी’ (Socialist) आणि ‘बंद अर्थव्यवस्था’ (Closed Economy) या संकल्पनेचा अंमल होता. या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘जागतिक स्पर्धेपासून देशाचे रक्षण करणे’ या नावाखाली भारताला लायसन्स-परमिट राज, प्रचंड

महाराष्ट्राचा विकास तीन कालखंड: मोदी, नेहरू, इंदिरा गांधी  Read More »