News Bharati

बातम्या

‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सेनेने जगाला आपली सामरिक क्षमता दाखवली; मुख्यमंत्र्यांनी ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निधी संकलनाचा केला शुभारंभ

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निमित्त निधी संकलनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. भारतीय सेनेचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण आणि तिरंग्याची शान कायम राखण्यासाठी भारतीय […]

‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सेनेने जगाला आपली सामरिक क्षमता दाखवली; मुख्यमंत्र्यांनी ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निधी संकलनाचा केला शुभारंभ Read More »

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले!

नवी दिल्ली/मुंबई: भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत आजपासून (८ डिसेंबर २०२५) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवात करतील आणि यासाठी दहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले! Read More »

‘मार्ग वेगळे, पण दिशा एकच!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ विचारात अंतर नाही

मुंबई : आज 6 डिसेंबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वच स्तरांतून त्यांना अभिवादन करण्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांची विचारधारा यांत मूलभूत फरक असल्याचा पुरोगामी वर्गाचा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेटाळून लावला आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे

‘मार्ग वेगळे, पण दिशा एकच!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ विचारात अंतर नाही Read More »

बाबासाहेबांनी देशाला दिलेली ‘ती’ सर्वात मोठी देणगी! विविधतेत एकता टिकवून ठेवणाऱ्या संविधानावर राज्यपालांचे मत

मुंबई : कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. भारत हा विविधतेने नटलेला देश असून इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समाजाची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र बांधणारे व समान अधिकार प्रदान करणारे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

बाबासाहेबांनी देशाला दिलेली ‘ती’ सर्वात मोठी देणगी! विविधतेत एकता टिकवून ठेवणाऱ्या संविधानावर राज्यपालांचे मत Read More »

‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम!

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘संविधान अमृत महोत्सवी वर्षा’निमित्त ‘डिजिटल संविधान चित्ररथ’ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन आज ६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात हा शानदार सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता

‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम! Read More »

फडणवीस यांनी थेट तारीखच सांगितली! इंदू मिल स्मारकावर पुढील अभिवादन कधी होणार? आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण!

मुंबई : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जाऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांशी त्यांनी संवाद साधला. ‘डॉ. आंबेडकरांनी समतेचे रोपण करून समाज जागरूक केला’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब

फडणवीस यांनी थेट तारीखच सांगितली! इंदू मिल स्मारकावर पुढील अभिवादन कधी होणार? आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण! Read More »

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

छत्रपती संभाजीनगर : देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे.

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा Read More »

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर) देशभरातील लाखो अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या श्रद्धावान जनसागराने मुंबईत दाखल होऊन श्रद्धांजली अर्पण करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर Read More »

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’

नवी मुंबई | ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाची ‘आरम्भता की अरदास’ खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’ Read More »

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’

मुंबई : महायुती सरकारने आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात पारदर्शक आणि जनताकेंद्रित कारभारासाठी एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. विभागीय स्तरावर ‘दक्षता पथके’ महसूल विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’ Read More »