News Bharati

T20

IND vs SA चौथ्या टी-२० चा रणसंग्राम : टीम इंडिया मालिका खिशात घालणार की आफ्रिकेचा ‘पलटवार’ होणार?

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील रोमांचक टप्पा आता लखनौमध्ये येऊन पोहोचला आहे. आज (ता. १७) मालिकेतील चौथा सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. भारताला मालिका विजयाची संधीभारतीय संघाने सध्या मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. आजचा सामना […]

IND vs SA चौथ्या टी-२० चा रणसंग्राम : टीम इंडिया मालिका खिशात घालणार की आफ्रिकेचा ‘पलटवार’ होणार? Read More »

धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी!

धर्मशाला : धर्मशाला येथे झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून सहज पराभव करत मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा विजय शक्य झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय योग्य ठरला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला फायदा घेतला आणि

धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी! Read More »