तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले
मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. तेथील नागरिकांचे शंभर टक्के मतदान महाराष्ट्रातच होईल असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, \”महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील […]