शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा निर्णय! २ लाखांपर्यंत पीककर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क माफ !

मुंबई : शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून बँकेकडून २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज घेताना लागणारे संपूर्ण मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि तारण शुल्क आता पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत राजपत्र (Gazette) महसूल विभागाने […]

शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा निर्णय! २ लाखांपर्यंत पीककर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क माफ ! Read More »