आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन…

‘जया नाही शास्त्रप्रतीती जे नेणती कर्ममुद्रेची स्थिती तयालागि मर्‍हाटीया युक्ती केली ग्रंथरचना’ कवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथरचनेतून जवळपास १००० वर्षपूर्वी केलेले वरील विवेचन आजच्या आधुनिक युगात देखील कालातीत आहे.. जगभरातील सुमारे १५ कोटी जनमानसाला एकत्र बांधून ठवणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करताना कुसुमाग्रज म्हणतात “भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे,” अश्या […]

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन… Read More »