देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत?
मुंबई : मे २०२५ मध्ये भारतीय लष्कराने दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी पाकिस्तानात घुसून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या मोहिमेच्या शौर्यावर आणि यशावर शंका घेणाऱ्या भारतातील विरोधकांना आता खुद्द पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वानेच ‘आरसा’ दाखवला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर बोचरी टीका केली आहे. पाकिस्तानची ती […]
देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत? Read More »