News Bharati

Digital Maharashtra

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘एआय’ क्रांती; कृषीसाठी स्वतंत्र धोरण आणि जागतिक परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेती विषयक प्रश्नांचे उत्तर त्वरित मिळवू शकतात. महा-एआय इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग यांना एकत्र आणून एका डिजिटल सक्षम परिसंस्थेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद […]

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘एआय’ क्रांती; कृषीसाठी स्वतंत्र धोरण आणि जागतिक परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य Read More »

‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा

मुंबई : महाराष्ट्र महसूल विभागात मोठी डिजिटल क्रांती झाली असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला डिजिटल ७/१२ (Digital 7/12) उतारा कायदेशीररित्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयीचे शासन परिपत्रक प्रसिद्ध झाले असून, यामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा

‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा Read More »