News Bharati

Atul Save

तांड्यापासून अंतराळापर्यंत : आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’कडे भरारी

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘विज्ञान प्रेरणा अभियान’ अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमातींच्या (विजाभज) आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण […]

तांड्यापासून अंतराळापर्यंत : आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’कडे भरारी Read More »

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

छत्रपती संभाजीनगर : देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे.

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा Read More »