सुशासनाचा महाविजय..

बिहारच्या निवडणूक निकालाने राष्ट्रीय राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. हा निकाल केवळ एका राज्याचा राजकीय निर्णय नाही; तर केंद्रातील मोदी सरकारला अधिक बळ देणारा जनादेश आहे. नितीश-मोदी जोडी पुन्हा एकदा प्रभावी ठरल्यामुळे केवळ बिहारमध्येच नव्हे, तर दिल्लीतील राजकारणातही विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. ‘इंडि’ आघाडीतील टोकाचा विसंवाद आता अधिक ठळकपणे समोर आला आहे. या पराभवाने […]

सुशासनाचा महाविजय.. Read More »