महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा
कापूस आणि उसासाठी केंद्र सरकारचा पुढाकार भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेत कृषी क्षेत्राचे स्थान आजही पायाभूत आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा, वाढता उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञानाची उणीव यांमुळे शेतीपुढील आव्हाने जटील, गुंतागुंतीची होत चालली आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात म्हणजे खासकरून कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय देशाच्या चिंतेचा केंद्रबिंदू राहिला आहे. या […]
महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा Read More »