News Bharati

योजना

सुविधांच्या सरलीकरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी

सरकारतर्फे अनेक योजना वेळोवेळी जाहीर होत असतात. या शासकीय योजनांचा लाभ जनतेला थेट मिळावा तसेच सुलभरित्या मिळावा, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक असते. तसेच त्याची माहिती सर्वांना होणे हेही गरजेचे असते. केंद्र सरकारच्या अनेकविध योजनांबाबत चर्चा सुरू आहे. त्यातील तितकाच महत्त्वाचा चर्चिला न गेलेला मुद्दा म्हणजे देशातील एकूण व्यवस्थांचे आणि सुविधांचे सरकारने केलेले सरलीकरण. उद्योग आणि […]

सुविधांच्या सरलीकरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी Read More »

चार कोटी कुटुंबांना मिळाले हक्काचे घर

महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेत १५ हजार कामगारांना हक्काचे घर मिळाले. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.

चार कोटी कुटुंबांना मिळाले हक्काचे घर Read More »

मुली, महिलांचे सक्षमीकरण

महिला व बालिकांसाठी गेल्या दहा वर्षात सरकारने अनेक उपयुक्त अशा योजना जाहीर केल्या आणि त्यांची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही त्यापैकी एक महत्त्वाची योजना होय. ती फक्त मुलींना वाचवणे, त्यांना शिकवणे एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर त्याद्वारे महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही चांगले काम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी

मुली, महिलांचे सक्षमीकरण Read More »

जलयुक्त शिवार अभियान २.०

जलयुक्त शिवार अभियान २.०’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सुरू झालेल्या या अभियानात सुमारे पाच हजार गावे नव्याने समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. या अभियानातून काय साधले आणि काय साधले जाणार आहे, याची ही माहिती जल दिनाच्या (२१ मार्च) निमित्ताने. महाराष्ट्रात नेहमीच होणाऱ्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन ‘पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या योजनेअंतर्गत ‘जलयुक्त शिवार’

जलयुक्त शिवार अभियान २.० Read More »