जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखेत बदल; आता ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला निकाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीचे सुधारित वेळापत्रक:अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर २८ ते ३० जानेवारी दरम्यान राज्यात दुखवटा […]

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखेत बदल; आता ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला निकाल Read More »