News Bharati

Viksit Maharashtra

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला नवी गती देणारा ७.६९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हा अर्थसंकल्प प्रगतीशील विकास, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार मुख्य स्तंभांवर आधारित असून राज्याला १ ट्रिलियन […]

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी Read More »

१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या फडणवीसांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागाचा कायापालट आणि मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेवर मोठ्या घोषणा केल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा: ‘काँक्रीट रस्ते’ कनेक्टिव्हिटीग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाकांक्षी

१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना Read More »