News Bharati

Gadchiroli

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप

गडचिरोली : जिल्ह्याला माओवादाच्या छायेतून मुक्त करण्याच्या प्रवासात सुरक्षा दलांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादाविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन करत ही […]

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप Read More »

‘महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर!’ फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या कार्याचा गौरव केला!

नागपूर : केंद्र शासनाने देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्य शासनाने राबविलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसुत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तर गठीत

‘महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर!’ फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या कार्याचा गौरव केला! Read More »