मिठाचे उत्पादन वाढले पण मिठागरेच विकण्याचा होता डाव..
अवकाळी पावसाचा अडसर नसल्याने आणि अपेक्षित उष्णता मिळाल्यामुळे यंदा मिरा-भाईंदर परिसरातील मीठ शेतीला चांगले दिवस आले आहेत. अनेक वर्षांनंतर मीठ उत्पादन स्थिरावल्याने उत्पादकांना अपेक्षित उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत. उबाठा सरकार ज्या मिठागरांना कधीकाळी छद्मी विकासाच्या नावाखाली किंवा पुनर्वसनाचा खोटा बहाणा करून बिल्डरांच्या घशात घालण्याचा अथवा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून द्यायला आसुसलेले होते त्याच मिठागरांनी आज […]
मिठाचे उत्पादन वाढले पण मिठागरेच विकण्याचा होता डाव.. Read More »