‘एकात्म मानवदर्शन’ हिरक महोत्सवाला आज रामनारायण रूईया महाविद्यालयात भव्य सुरुवात होणार!

मुंबई, २२ एप्रिल: पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी १९६५ साली माटुंग्यातील रामनारायण रूईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या वैचारिक संकल्पनांची ऐतिहासिक मांडणी केली होती. या ऐतिहासिक प्रसंगाच्या ६०व्या वर्षपूर्तीनिमित्त, त्याच स्थळी आणि त्याच दिवशी – आजपासून ‘पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ (Ekatma Manavdarshan Heerak Mahotsav) सुरू होत आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे […]

‘एकात्म मानवदर्शन’ हिरक महोत्सवाला आज रामनारायण रूईया महाविद्यालयात भव्य सुरुवात होणार! Read More »