अजितदादांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगले मुख्यमंत्री मिळाले असते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : \”अजितदादा हे शब्दाला जागणारे व्यक्तिमत्व होते. राजकारणातील गणिते काहीही असोत, पण क्षमतेचा विचार केला तर अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. दुर्दैवाने, एक सक्षम मुख्यमंत्री राज्याला मिळू शकला नाही,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहिली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री […]

अजितदादांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगले मुख्यमंत्री मिळाले असते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »