News Bharati

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधणार

येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणी वृत्त संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर प्रसारित केला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *